"लक्षात ठेव दोस्ता,तुला मी हवा आहे म्हणूनच मला तू हवा आहेस " वपुर्झा मधलं वाक्य आहे.आयुष्यात प्रत्येक नात गरज म्हणून नसत पण मैत्रीची गरज कायम असते ,ज्यात सगळी नाती तुम्हाला अनुभवायला मिळतात.छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणं ,रुसवे फुगवे,थट्टा-मस्करी ,आणि न सुटणाऱ्या गुंतागुंतीच पण प्रेमळ नातं असतं.पण त्यात गरजेपुरती असणारी मैत्री नको.
बरेच जण असा म्हणतात कि "A Friend in need a Friend indeed " पण मला असा वाटत त्यानंतर ती गरज टिकवून ठेवणं ती मैत्री.बर्याच जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात कि त्याला खरच एका आधाराची गरज असते त्यावेळी आधार बनणं ती मैत्री आणि तोच आधार सतत गरज बनत जाण तीपण मैत्रीच.
सगळ्याच गर्दीला आपलंसं करता येत नाही आणि सगळ्या गर्दीत आपण सामील होऊ शकत नाही काहीजण असा करूही शकतात पण ते स्वतःचा स्वार्थ म्हणून करतात.ते कधीच मैत्री जाणू शकत नाहीत.आपला मार्ग आपण निवडायचा आहे.मैत्रीत आलेले क्षण कसे टिपून ठेवायचे ,कसे जपायचे,आणि कसे टिकून ठेवायचे, गरज असताना आधार देण कि आधाराची गरज असताना ती शोधण का आधाराची गरज असताना जी सोबत मिळाली आहे ती कायम जपून ठेवणं.
Happy Friendship Day
Nice Article praj...
ReplyDeleteWishing U Happy Frindship Day..
You are the most beautiful friend of mine.. :)
thnx for being my lovely frnd..
“true friendship isn't about being there when it's convenient; it's about being there when it's not.”
God Bless U..
Jabarich.................
ReplyDeleteTu tar Lekhika banayala laglis.....
All the best...
God Bless U.
Jagadamb!!!!
ReplyDeleteNati kadhi n Sampati...
hahahah... mala nahi kalat itka tyat pan mast lihilays.
Abhay